‘पुलं’च्या निधनानंतर सुनीताबाईंनी त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले होते. त्याला जर पुलंनी उत्तर दिले असते तर, असा विचार करून ‘पुलं’च्या जन्मशताब्दीनिमित्ताने नोव्हेंबर २०१९ मध्ये डॉ. समिधा गांधी यांनी हे पत्र लिहिले होते.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
‘पुलं’च्या निधनानंतर सुनीताबाईंनी त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले होते. त्याला जर पुलंनी उत्तर दिले असते तर, असा विचार करून ‘पुलं’च्या जन्मशताब्दीनिमित्ताने नोव्हेंबर २०१९ मध्ये डॉ. समिधा गांधी यांनी हे पत्र लिहिले होते.
कोकणच्या इतिहासाला नवा आयाम देणारे संशोधक अण्णा शिरगावकर यांना इतिहासाच्या एका अभ्यासकाने वाहिलेली श्रद्धांजली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाच्या आठवणीबद्दलच्या लेखाचा संपादित अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान राबवलं जाणार आहे. त्या निमित्ताने, भारतीय ध्वजसंहिता येथे प्रसिद्ध करत आहोत. तिरंगा फडकवताना या संहितेत दिलेले मुद्दे आवर्जून लक्षात ठेवावेत आणि भारतीय तिरंगा ध्वजाचा मान राखावा.
मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विलेपार्ले शाखेच्या वर्धापनदिनी बालसाहित्याच्या पाच विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
हिरव्याकंच झाडांमध्ये विसावलेल्या रमणीय कोकणातील “द लँड ऑफ लेक” (तलावांची भूमी) म्हणून पुढे येणारा रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गसमृद्ध लांजा तालुका पर्यटन नकाशावर ‘लवेबल लांजा’ म्हणून आपली नवी ओळख करू पाहतो आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने अशा लांजा तालुक्याची ओळख.