रत्नागिरी : इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.
रत्नागिरी : सौ. पारिजात पराग कांबळे (गुहागर) आणि सौ. मृणाल साळवी (रत्नागिरी) यांना सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी विभागाचा पहिला उद्योगलक्ष्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रत्नागिरी : कोकणात चांगले उत्पन्न देणाऱ्या नारळाच्या लागवडीकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी : खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतींना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोकणातील नारळ उत्पादकांना चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा स्वराज्य अॅग्रो अॅण्ड अलाइड सर्व्हिसेस या नारळाशी संबंधित कंपनीचे संचालक तुषार आग्रे यांनी व्यक्त केली.
हातखंबा (ता. रत्नागिरी) येथील मध्यवर्ती ठिकाणी रस्त्यावर करवंदे, काजूगर, आंबे विकता विकता एक उद्योजक भविष्यात फणसकिंग झाला. झापडे (ता. लांजा) येथील या यशस्वी उद्योजकाची यशोगाथा.
………
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात असलेला वाळवीचा प्रादुर्भाव कमी करण्यात आम्हाला म्हणजे ओम पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कंपनीला ३ महिन्यांत यश आले.