रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत ९ मे ते १४ मे या कालावधीत पहिला कोकण चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सिंधुरत्न कलावंत मंचचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत ९ मे ते १४ मे या कालावधीत पहिला कोकण चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सिंधुरत्न कलावंत मंचचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : येथील स्वराभिषेक संस्थेतर्फे शनिवारी (दि. ७ मे) कै. लक्ष्मण नारायण गाड स्मृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रत्नागिरीतील उदयोन्मुख गायिका तन्वी मंगेश मोरे, ज्येष्ठ गायक प्रसाद गुळवणी यांचे शास्त्रीय गायन आणि गोव्यातील डॉ. उदय कुलकर्णी यांचे सोलो तबलावादन होणार आहे.
रत्नागिरी : सध्या पुण्यात राहणारा मूळचा रत्नागिरीतील गायक अभिजित नांदगावकर याचे “केव्हा केव्हा वाटते” हे पहिले प्रोफेशनल गीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रसारित होत आहे.