जादूच्या पाच हजाराव्या प्रयोगाकडे वाटचाल करणारे रत्नागिरीचे जादूगार विनयराज उपरकर यांनी आपल्या वाटचालीचा पट गोळप कट्ट्यावर उलगडून दाखवला.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
जादूच्या पाच हजाराव्या प्रयोगाकडे वाटचाल करणारे रत्नागिरीचे जादूगार विनयराज उपरकर यांनी आपल्या वाटचालीचा पट गोळप कट्ट्यावर उलगडून दाखवला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य टिकविण्याबरोबरच त्याचा मोठा विस्तार करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती १४ मे रोजी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने त्यांच्या पराक्रमी कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज झालेल्या आकाशवाणीवरच्या शंभराव्या मन की बात या कार्यक्रमाचे भाजपाच्या ११० शक्तिकेंद्रांवर सामूहिक श्रवण करण्यात आले, अशी माहिती दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अजित नाडकर्णी (वय ६८) यांचं शुक्रवारी (दि. २८ एप्रिल २०२३) अचानक झालेलं निधन चटका लावणारं आहे.
रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीत शनिवारी (दि. १५ एप्रिल) होणाऱ असलेल्या विजय संकल्प मेळाव्याची जंगी तयारी सुरू आहे. शहरात बॅनर्स, झेंडे झळकले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आज भारताचे नाव जगात आदराने घेत जात असेल, तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नक्कीच राष्ट्रनिर्माणाचे होते, हे मान्य करावेच लागेल. १४ एप्रिल या त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे स्मरण करणारा हा लेख…