समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. त्यात ३० श्लोक आहेत. त्यातील प्रत्येक ओवी आणि तिचा अर्थ येथे प्रसिद्ध केला आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. त्यात ३० श्लोक आहेत. त्यातील प्रत्येक ओवी आणि तिचा अर्थ येथे प्रसिद्ध केला आहे.
लांजा : मठ (ता. लांजा) येथील श्रीलक्ष्मीपल्लिनाथाचा १०६ वाज वार्षिक चैत्रोत्सव येत्या सोमवारी (दि. ११ एप्रिल) सुरू होणार आहे. रविवार, १७ एप्रिलपर्यंत चालणार असलेल्या या उत्सवात प्रख्यात कीर्तनकार हभप मकरंदबुवा रामदासी कीर्तनसेवा रुजू करणार आहेत.
रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक ‘शिमगोत्सव’ आजही गावागावांतून जपला जात आहे. आगरनरळ (ता. जि. रत्नागिरी) या गावातील शिमगोत्सवाबद्दलचा व्हिडिओ प्रहर विठ्ठला महाकाळ या तरुणाने चित्रित केला आहे. शिमगोत्सवातील पालखीनृत्य, खेळे नाचवणे आदी सर्व प्रकार या व्हिडिओत पाहायला मिळतात. त्याचा हा व्हिडिओ सोबत देत आहोत.
रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक ‘शिमगोत्सव- प्रथा आणि परंपरा’ या माहितीपटातून लवकरच उलगडणार आहे. काव्या ड्रीम मुव्हीजने या माहितीपटाची निर्मिती चालविली असून लेखन-दिग्दर्शन आशीष निनगुरकर यांचे आहे.
हिरव्याकंच झाडांमध्ये विसावलेल्या रमणीय कोकणातील “द लँड ऑफ लेक” (तलावांची भूमी) म्हणून पुढे येणारा रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गसमृद्ध लांजा तालुका पर्यटन नकाशावर ‘लवेबल लांजा’ म्हणून आपली नवी ओळख करू पाहतो आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने अशा लांजा तालुक्याची ओळख.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५ वी जयंती आहे. त्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.