प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्चित करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या १४१ प्रक्रिया उद्योजकांना लाभ मिळणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्चित करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या १४१ प्रक्रिया उद्योजकांना लाभ मिळणार आहे.
सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादकाला प्रक्रिया उद्योगासाठी किमान ४० हजार रुपये मिळू शकतील. त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : आंब्यासारख्या नाशिवंत मालाच्या वाहतुकीची व्यवस्था कोकण रेल्वेमार्फत केली जाणार असून, त्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. करोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाउन असल्यामुळे शेतीमालाच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हापूस आंब्यासारख्या हंगामी पिकावर कोकणाचे अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे या सेवेचा मोठा उपयोग होणार आहे.