नवी मुंबई : : गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेमार्गावर रविवारी (दि २४ सप्टेंबर) दोन विशेष गाड्या धावणार आहेत. एक मडगाव – मुंबई मार्गावर, तर दुसरी खेड-पनवेल मार्गावर धावेल.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
नवी मुंबई : : गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेमार्गावर रविवारी (दि २४ सप्टेंबर) दोन विशेष गाड्या धावणार आहेत. एक मडगाव – मुंबई मार्गावर, तर दुसरी खेड-पनवेल मार्गावर धावेल.
नवी मुंबई : : गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेमार्गावर रविवारी (दि २४ सप्टेंबर) दोन विशेष गाड्या धावणार आहेत. एक मडगाव – मुंबई मार्गावर, तर दुसरी खेड-पनवेल मार्गावर धावेल.
महिला आरक्षणाचा श्रीगणेशा होऊन बराच काळ लोटला. आता त्याला नवे बळ मिळाले आहे. या संधीचा स्वीकार आणि अंमलबजावणी महिलांनी मात्र कसोशीने करायला हवी. त्यासाठी आग्रही राहायला हवे. कायदा झाल्यानंतर महिला उमेदवार निवडणे आणि त्यांचे प्रशिक्षण यासाठीही प्रयत्न करायला हवेत. तरच नव्या कायद्याला अर्थ प्राप्त होणार आहे.
रेल्वे आणि एसटीच्या तिकिटांसाठी झालेल्या सामंजस्य करारापेक्षाही रेल्वेने येणारे प्रवासी हे एसटीचेही प्रवासी आहेत, अशा सामंजस्याच्या भूमिकेने एसटीने सेवा उपलब्ध करून दिली, तर प्रवाशांना त्याची अधिक आवश्यकता आहे. मनमानी भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांना त्यामुळे चाप तर बसेलच, पण एसटीच्या उत्पन्नातही चांगली वाढ होऊ शकेल.
नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरील वीर ते खेड या भागातील डागडुजीच्या कामासाठी येत्या ७ जुलै रोजी तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या विलंबाने धावणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील पहिली आणि महाराष्ट्रातील पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून कोकण रेल्वे मार्गावर धावू लागली आहे. मडगाव–मुंबई या शुभारंभाच्या वंदे भारत एक्स्प्रेसला गोव्यातील मडगाव रेल्वेस्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून गाडीचा शुभारंभ केला. त्यानंतर विशेष निमंत्रितांना घेऊन गाडी मुंबईच्या दिशेने निघाली. गाडीचे कणकवली आणि रत्नागिरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.