नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावरून अनेक गाड्या आतापर्यंत जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणखी दोन गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावरून अनेक गाड्या आतापर्यंत जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणखी दोन गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.
नवी मुंबई : गणेशोत्सवाला कोकणात होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर उत्सवाच्या काळात आणखी जादा ६३ गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांमध्ये एलटीटी-रत्नागिरी, नागपूर-करमळी, एलटीटी-सावंतवाडी, पनवेल-सावंतवाडी, पनवेल-चिपळूण, दादर-रत्नागिरी आणि दादरमंगलुरू या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या ४ ते १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत धावणार आहेत.
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेमार्गावरून आणखी ३८ जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व गाड्या पश्चिम रेल्वेवरून सुटणार असून वसई स्थानकात थांबून पुढे येणार असल्याने पश्चिम रेल्वेमार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांना त्या सोयीच्या ठरणार आहेत.
मुंबई : गणेशोत्सवाकरिता मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वेमार्गावर विशेष ७२ गाड्या सोडल्या जाणार आहेत. येत्या ८ जुलैपासून या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेनेही गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने खूशखबर दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत. या काळात ८२ अप, तर ८२ डाउन अशा एकूण १६२ ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत.