समतेची आरती गाऊन गणरायाला निरोप

खेड : हेदली (ता. खेड) येथील गोवळकर कुटुंबायांनी पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करून गणरायाला समतेची आरती गाऊन निरोप दिला.

Continue reading

करोनाचे संकट दूर करण्याचे गाऱ्हाणे घालून गणपतीला निरोप

रत्नागिरी : करोनाचे जगावर आलेले संकट दूर करण्याचे गाऱ्हाणे घालत आणि शासनाच्या नियमांचे शक्य तितके पालन करत आज (एक सप्टेंबर) रत्नागिरी जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

Continue reading

देवरुख-संगमेश्वरात २५ हजार गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन; गौरींनाही निरोप

देवरुख : करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव भाविकांनी अत्यंत साधेपणाने आणि नियम व अटींचे पालन करून साजरा केला. देवरुखात आज (२७ ऑगस्ट) पाच दिवसांच्या गणपतींना, तसेच गौरींनाही शांततेत निरोप देण्यात आला. देवरुख परिसरात १२ हजार व संगमेश्वर परिसरात १३ हजार घरगुती गणेशमूर्तींचे आज विसर्जन झाले.

Continue reading