देवरूख : कोकणातील जिल्हाबंदी उठवून नागरिकांना त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी शासनाकडे केली आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
देवरूख : कोकणातील जिल्हाबंदी उठवून नागरिकांना त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी शासनाकडे केली आहे.
देवरूख : करोनाच्या काळात मुंबई-पुणे येथून कोकणात आलेल्या तरुणांनी कोकणात व्यावसायिक शेतीचा प्रयोग करावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने केले आहे. त्यांना मोफत व्यावसायिक शेतीविषयक सल्ला देण्याची तयारी या समितीने दर्शविली आहे.