धर्म ही संकल्पना भारतीय विचारांच्या केंद्रस्थानी – डॉ. कला आचार्य

रत्नागिरी : धर्म (सार्वत्रिक कायदा) ही संकल्पना भारतीय विचार, संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहे. समाज भारतीय परंपरेने धर्माला मूलभूत वर्गीकरण मानले आहे. आध्यात्मिक मुक्ती आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे अत्यावश्यक आहे. विविध ग्रंथ, ठिकाणे आणि अर्थाची अनेक स्थित्यंतरे झाली आहेत, असे प्रतिपादन संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. कला आचार्य यांनी केले.

Continue reading

रत्नागिरीत कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिषद

रत्नागिरी : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धर्म, धर्मशास्त्र आणि संस्कृती या विषयावरील ही आंतरराष्ट्रीय परिषद आहे. यामध्ये भारतासह परदेशातील तज्ज्ञसुद्धा सहभागी होणार आहेत.

Continue reading

स्मशानात उजळून निघाला माणुसकीचा धर्म

रत्नागिरी : माणुसकीला धर्म नसतो, किंबहुना माणुसकी हाच माणसाचा खऱा धर्म असतो. त्याचे प्रत्यंतर रत्नागिरीच्या स्मशानभूमीत मंगळवारी (२१ जुलै) आले. हिंदू मृतदेहावरील अग्निसंस्कारासाठी मुस्लिम बांधवांनी सक्रिय सहकार्य केल्याने माणुसकीचा हा धर्म स्मशानातही उजळून निघाला.

Continue reading