मुंबई : वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने दिवाळी अंक हा मराठी भाषेचा, परंपरेचा ठेवा संस्थेच्या वतीने बृहन्महाराष्ट्रात इंदूर येथे आणि परदेशात अमेरिकेत लॉस एन्जेलिस येथे सातासमुद्रापार पोहोचविला जाणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने दिवाळी अंक हा मराठी भाषेचा, परंपरेचा ठेवा संस्थेच्या वतीने बृहन्महाराष्ट्रात इंदूर येथे आणि परदेशात अमेरिकेत लॉस एन्जेलिस येथे सातासमुद्रापार पोहोचविला जाणार आहे.
मुंबई : अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघ या संस्थेच्या कार्यालयाला महापालिकेने नोटीस देऊन ते सील केल्यामुळे संस्था गेल्या ४ वर्षांपासून बेघर झाली आहे. हे कार्यालय पुन्हा मिळावे, यासाठी संघाने धरणे आंदोलन केले.
मुंबई : शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी पत्रलेखन महत्त्वाचे आहे, असे मत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघाने मराठी भाषा दिनानिमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित केली आहे.
मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाने दिवाळी अंक स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित केले आहे. संघाने आयोजित केलेली ही ४७ वी स्पर्धा आहे.
मुंबई : आचार्य अत्रेंचा त्या काळातील महाराष्ट्राचा प्रगल्भ विचार आणि अग्रेसर भूमिका पाहता ते काही वर्षे जगले असते, तर वेगळा महाराष्ट्र दिसला असता, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, वक्ते चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी केले.