मुंबई : आपले हक्क प्राप्त करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संयमाचे दर्शन घडवणाऱ्या सत्याग्रहाची डॉ. यशवंत चवरे यांनी लिहिलेली ‘महाडचा मुक्तिसंग्राम’ ही संघर्षगाथा समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे उद्गगार सर्वोच्च न्यायालयाच निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी काढले.
