अतिवृष्टीमुळे महापूर आला हे खरेच, पण त्याच पावसाचे पाणी साठवून महापुरामुळे महाड शहरात घराघरांत झालेला चिखल स्वच्छ करायला मदत झाली. महापुराला पाऊस कारणीभूत असला, तरी पावसाचे पाणी साठविल्यास किती उपयुक्त ठरू शकते, याचेच हे उदाहरण आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
अतिवृष्टीमुळे महापूर आला हे खरेच, पण त्याच पावसाचे पाणी साठवून महापुरामुळे महाड शहरात घराघरांत झालेला चिखल स्वच्छ करायला मदत झाली. महापुराला पाऊस कारणीभूत असला, तरी पावसाचे पाणी साठविल्यास किती उपयुक्त ठरू शकते, याचेच हे उदाहरण आहे.