अलीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महापूर आला. त्यामध्ये घरातील अनेक महत्त्वाची
कागदपत्रे नष्ट झाली. हे एक उदाहरण आहे. पण इतरही वेळी अनेक कारणांनी, अपघाताने, पावसामुळे, वाऱ्याने उडून जाऊन कागदपत्रे नष्ट होतात. वाया जातात. ही कागदपत्रे पुन्हा कशी मिळविता येतील, याबाबतची माहिती.
