राज्यात अनलॉक ४ ची नियमावली ३१ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनअंतर्गत लॉकडाउनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने ई-पास रद्द केला आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राज्यात अनलॉक ४ ची नियमावली ३१ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनअंतर्गत लॉकडाउनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने ई-पास रद्द केला आहे.
मुंबई : राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे
महाराष्ट्रात १०० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा प्रकल्प महावितरण (एमएसईडीसीएल) कंपनीकडून टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (टीपीआरईएल) या कंपनीला मिळाला आहे. या संदर्भात ‘एमएसईडीसीएल’कडून ‘टीपीआरईएल’ला पत्र पाठविण्यात आल्याचे टाटा पॉवर कंपनीकडून घोषित करण्यात आले आहे.
कोविड-१९ (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात ३१ मार्च २०२०पर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली आहे. या अधिसूचनेतील नियम जाणून घ्या…
शिवसेनेच्या नेतृत्वाखालील तीन पक्षांच्या आघाडी सरकारचा पहिलावहिला राज्याचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. साप्ताहिक कोकण मीडियाच्या १३ मार्च २०२०च्या अंकाचा हा अग्रलेख…