दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. काही समाजात आजही महिलांच्या बाबतीत ‘चूल आणि मूल’ हीच बुरसटलेली भावना दिसून येते. महिलांसाठी विशेष दिन साजरा केला जाताना त्यांना मान दिला जातो का, हा प्रश्न आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. काही समाजात आजही महिलांच्या बाबतीत ‘चूल आणि मूल’ हीच बुरसटलेली भावना दिसून येते. महिलांसाठी विशेष दिन साजरा केला जाताना त्यांना मान दिला जातो का, हा प्रश्न आहे.
जागतिक महिला दिनापासून ग्रामविकास विभागामार्फत ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्याची घोषणा केली आहे. त्यानिमित्ताने त्याविषयीची सविस्तर माहिती देणारा लेख.
महिलांमध्ये अर्थसाक्षरता असल्याचे जाणवत नाही. महिलांनी अर्थसाक्षर व्हावे, यासाठी काही प्राथमिक सूचना सावंतवाडीच्या `धनलाभ`तर्फे करण्यात येत आहेत.
रत्नागिरी : ‘महिला दिन केवळ आठ मार्चला नव्हे, तर वर्षाचे सर्व दिवस साजरा करायचा असतो. स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करत असलो, तरी प्रत्यक्षात आपण त्याविरोधात वागतो.
माजी अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये यांच्या हस्ते पुष्परोपटे देऊन सन्मान करण्यात आला.
रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उद्योगिनी व महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाची सांगता बक्षीस वितरणाने आठ मार्च रोजी झाली. या वेळी संयोजिका प्राची शिंदे यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. स्वप्नजा मोहिते आणि पावसच्या आनंदी वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रगती खातू यांचा सन्मान केला.