करोनाच्या काळातील बिघडलेल्या मानसिक आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी रत्नागिरीतील मानसोपचारतज्ज्ञ मोफत मार्गदर्शन करत आहेत. “सुकून” नावाच्या या प्रकल्पाविषयीची माहिती वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर जा. प्रकल्पाविषय़ी मानसतज्ज्ञ सचिन सारोळकर यांनी मांडलेली भूमिकाही पाहता येईल. त्यांच्याच शब्दांत.
