देवरूख : मालिका, चित्रपट, नाटकाच्या क्षेत्रातील कोणतीही कला आत्मसात करावयाची झाल्यास या माध्यमांमधील बारकावे आत्मसात केले पाहिजेत, असे प्रतिपादन अभिनेते, दिग्दर्शक, चित्रपट पटकथा लेखक, नाटककार आणि साहित्यिक कलावंत अभिराम भडकमकर यांनी केले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
देवरूख : मालिका, चित्रपट, नाटकाच्या क्षेत्रातील कोणतीही कला आत्मसात करावयाची झाल्यास या माध्यमांमधील बारकावे आत्मसात केले पाहिजेत, असे प्रतिपादन अभिनेते, दिग्दर्शक, चित्रपट पटकथा लेखक, नाटककार आणि साहित्यिक कलावंत अभिराम भडकमकर यांनी केले.