रत्नागिरी : मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधारा समुद्रकिनारे वाचवण्याबरोबरच जमीन, शेतीचे, गावांचे संरक्षण करून निसर्ग, पशुपक्ष्यांचा अधिवास, कांदळवनांचे संरक्षण करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधारा समुद्रकिनारे वाचवण्याबरोबरच जमीन, शेतीचे, गावांचे संरक्षण करून निसर्ग, पशुपक्ष्यांचा अधिवास, कांदळवनांचे संरक्षण करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.