दापोली : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती, बंधुत्वाचा हा संदेश घेऊन दोघे मुंबई ते कन्याकुमारी असा १६०० किमीचा सायकल प्रवास करणाऱ्या दोघांचे दापोलीकरांतर्फे स्वागत करण्यात आले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दापोली : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती, बंधुत्वाचा हा संदेश घेऊन दोघे मुंबई ते कन्याकुमारी असा १६०० किमीचा सायकल प्रवास करणाऱ्या दोघांचे दापोलीकरांतर्फे स्वागत करण्यात आले.