रत्नागिरी जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी आलेली नाही. त्याबाबत फिरत असलेले व्हिडीओ, ऑडिओ खोटे असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Continue reading