रत्नागिरी जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी आलेली नाही. त्याबाबत फिरत असलेले व्हिडीओ, ऑडिओ खोटे असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Continue reading

तरुणांनी स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श ठेवून काम करावे : मोहितकुमार गर्ग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वराज्य – एक आझाद भारत’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन २३ जुलै रोजी केले होते.

Continue reading