रत्नागिरी : जिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि लायन्स क्लबने घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी आज काढलेली सायकल फेरी मुसळधार पावसातही मोठ्या उत्साहात पार पडली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : जिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि लायन्स क्लबने घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी आज काढलेली सायकल फेरी मुसळधार पावसातही मोठ्या उत्साहात पार पडली.
रत्नागिरी : घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी येत्या रविवारी (दि. ७ ऑगस्ट) रत्नागिरीत सायकल फेरी निघणार आहे. सकाळी ८ वाजता जयस्तंभ येथून फेरी सुरू होईल.
राज्य पातळीवर समन्वयाच्या अभावाची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. जिल्हा पातळीवरसुद्धा हाच समन्वयाचा अभाव झिरपला आहे. त्याची अनेक उदाहरणे देता येतील.