लोकमान्य टिळक म्हणजे निष्ठावान व्यक्तिमत्त्व : श्रीनिवास पेंडसे

रत्नागिरी : लोकमान्य म्हणजे निष्ठावान व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन श्रीनिवास पेंडसे यांनी केले.

Continue reading

कथा आणि गीतगायनातून उलगडला शिवइतिहास

रत्नागिरी : शिवजन्म ते शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंतची शिवकथा अनुभवताना शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सुप्रसिद्ध प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी शिवइतिहास उभा करताना शिवरायांइतकीच किंबहुना त्याहून अधिक जिजाऊंच्या विचारांची देशाला खरी गरज असल्याचे प्रतिपादन केले.

Continue reading

आद्य शंकराचार्यांनी वैदिक हिंदू धर्म पुन्हा प्रस्थापित केला – पेंडसे

रत्नागिरी : आद्य शंकराचार्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाने सभा गाजवल्या आणि पुन्हा वैदिक हिंदू धर्म प्रस्थापित केला. हाच खरा शांकर दिग्विजय आहे, असे प्रतिपादन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी केले.

Continue reading

रत्नागिरीत ‘शांकरदिग्विजय’ विषयावर व्याख्यान

वैशाख शुद्ध पंचमी अर्थात आद्य शंकराचार्य जयंती. हा दिवस रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत दर वर्षी साजरा केला जातो.

Continue reading