धर्म ही संकल्पना भारतीय विचारांच्या केंद्रस्थानी – डॉ. कला आचार्य

रत्नागिरी : धर्म (सार्वत्रिक कायदा) ही संकल्पना भारतीय विचार, संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहे. समाज भारतीय परंपरेने धर्माला मूलभूत वर्गीकरण मानले आहे. आध्यात्मिक मुक्ती आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे अत्यावश्यक आहे. विविध ग्रंथ, ठिकाणे आणि अर्थाची अनेक स्थित्यंतरे झाली आहेत, असे प्रतिपादन संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. कला आचार्य यांनी केले.

Continue reading

रत्नागिरीत कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिषद

रत्नागिरी : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धर्म, धर्मशास्त्र आणि संस्कृती या विषयावरील ही आंतरराष्ट्रीय परिषद आहे. यामध्ये भारतासह परदेशातील तज्ज्ञसुद्धा सहभागी होणार आहेत.

Continue reading

संस्कृत विश्वविद्यालयाच्या उपकेंद्राला भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांचे नाव

रत्नागिरी : रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे अध्ययन केंद्र असे नामकरण आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

Continue reading

माणूस असल्याचे वेगळेपण संस्कृत भाषा सांगते – उद्धव ठाकरे

रत्नागिरी : आपण माणूस म्हणून इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, हे संस्कृत भाषा आपल्याला सांगते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Continue reading

कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे शनिवारी उद्घाटन

रामटेक (नागपूर) येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे उद्घाटन शनिवार, २५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Continue reading