रत्नागिरी : दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी २४ फेब्रुवारी १९३१ रोजी पतितपावन मंदिराच्या कलशारोहणाच्या वेळी सुरू केलेला ऐतिहासिक सहभोजनाचा कार्यक्रम यंदापासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी २४ फेब्रुवारी १९३१ रोजी पतितपावन मंदिराच्या कलशारोहणाच्या वेळी सुरू केलेला ऐतिहासिक सहभोजनाचा कार्यक्रम यंदापासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.