रत्नागिरीच्या सुपुत्राने विकसित केले स्वदेशी वस्तू ओळखण्याचे अॅप

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या सुपुत्राने स्वदेशी वस्तू ओळखणारे अॅप विकसित केले आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर या अॅपला विशेष महत्त्व आहे.

Continue reading