परशुराम घाटातील मेगाब्लॉक २५ एप्रिल ते २५ मेपर्यंत
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी येत्या २५ एप्रिल ते २५ मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. यापूर्वी २० एप्रिलपासून पाच तास घाट बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाला होता. आजच्या बैठकीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ असे तास घाट बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed