Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीदरम्यान अशी घ्या काळजी…

Advertisements

रत्नागिरी : आज १ जून २०२० पासून येत्या ४ जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर निसर्ग नावाचे चक्रीवादळ येत असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

(अरबी समुद्रातील आजच्या स्थितीचे (एक जून ) ताजे छायाचित्र वर दिले आहे. हवामान खात्याने आज दिलेला ताजा अंदाज वाचण्यासाठी येथे क्लिक करा. एक ते तीन जून या कालावधीत दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तीन जूननंतर हे चक्रीवादळ हरिहरेश्वर आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. )

वादळात वाऱ्याचा वेग खूप जास्त असण्याची शक्यता असून मुसळधार पाऊसही पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कशी काळजी घ्यावी, याविषयीच्या सूचना अशा :

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version