रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित ‘रत्नसिंधू केसरी’ जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या मारुती बिर्जे याने यश संपादन केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित ‘रत्नसिंधू केसरी’ जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या मारुती बिर्जे याने यश संपादन केले.
वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल अशा ऊर्जेने कार्यरत असलेल्या चिरतरुण, सदाबहार गायिका आशा भोसले यांनी आज (१२ एप्रिल २०२६) मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
रवींद्र गोपीनाथ भाट्ये यांचे आज (१२ एप्रिल २०२६) सकाळी पावणेआठच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले.
अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा राज्यभर यशस्वी ठरलेला अमृतपेठ थेट बाजारपेठ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आज (११ एप्रिल) रत्नागिरीत सुरू होत आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन धन्वंतरी हॉस्पिटलच्या डॉ. तोरल शिंदे यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता होणार आहे.
रत्नागिरी : शालेय विद्यार्थिनींचे आरोग्य आणि स्वच्छतेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यालयात महाराष्ट्रातील पहिल्या फुलराणी कक्षाचे उद्घाटन रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
रत्नागिरी : भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची विद्यार्थिनी कु. स्पृहा भावे हिने सुवर्णपदक मिळविले. असे पदक मिळविणारी ती रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे.