जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, सोमवारी, ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, सोमवारी, ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
‘रत्नागिरीच्या विमानतळाचं काम ७५ टक्के पूर्ण झालं असून, येत्या सुमारे तीन महिन्यांमध्ये इथून पहिल्या विमानाचं उड्डाण होईल,’ अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.
अति पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्यांची पाणीपातळी सातत्याने वाढत असून, खेडमधल्या जगबुडी नदीचं पाणी शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरण्यास सुरुवात झाली आहे.
सहकार गौरव पुरस्कार देऊन रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
रत्नागिरीत एका आठवड्यात बरसला वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस
शुद्ध आयुर्वेदातील उपचारपद्धतींचा अभ्यासपूर्ण अवलंब करून रुग्णपीडा मुळापासून दूर होण्यासाठी नेमके मार्गदर्शन करणारे रत्नागिरीतील नामवंत वैद्य मंदार श्रीकांत भिडे यांचे दुर्दैवी निधन झाले.