लांज्यातील काजू फॅक्टरीतील चोरीप्रकरणी दोघांना अटक; ९.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

लांज्यातील झिमण्स कॅश्यू पॉइंट या काजू फॅक्टरीत झालेल्या चोरीचा गुन्हा रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नैर्ऋत्य मान्सून तळकोकणात दाखल

नैर्ऋत्य मान्सून आज, सहा जून २०२६ रोजी महाराष्ट्रात – तळकोकणात दाखल

वडापाव, भजी, समोसा, भेळ… वर्तमानपत्रातून देण्यास बंदी! ‘एफएसएसएआय’चे निर्देश

तयार केलेले ताजे खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी किंवा खायला देण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर तातडीने बंद करावा, असे निर्देश भारतीय अन्नसुरक्षितता व मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) पश्चिम विभागाने दिले आहेत.

पीएम सूर्यघर योजनेत झळकले महाराष्ट्राचे तेज; मिळाले आठ पुरस्कार

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामगिरीसाठी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून महाराष्ट्राचा चार जून २०२६ रोजी गौरव करण्यात आला. विविध वर्गवारीमध्ये तब्बल आठ पुरस्कार राज्याला मिळाले

… आणि नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये आला! २-३ दिवसांत येणार कोकणात!

नैर्ऋत्य मान्सून आज, चार जून २०२६ रोजी केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

हभप रोहिणी माने-परांजपे यांची रत्नागिरीत तीन दिवस कीर्तने

रत्नागिरी : अधिक मासानिमित्त रत्नागिरीत सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप सौ. रोहिणी माने-परांजपे यांची तीन दिवस कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत.