रणमर्द : स्वतःला पणाला लावणाऱ्या कलाकाराची कथा

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी नागपूरच्या धरमपेठ एज्युकेशन सोसायटीने नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरने रणमर्द नाटक सादर केले.

कोकणाविषयीच्या सकारात्मक साहित्यनिर्मितीची गरज – उदय सामंत

मांडकी-पालवण (ता. चिपळूण) : विपुल निसर्गसंपदेने नटलेल्या कोकणात सारे काही आहे. मात्र त्याचे सादरीकरण आपणच आपल्या पद्धतीने विविध स्तरावर केले पाहिजे. विशेषतः साहित्यिकांनी कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखाण करायला हवे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

साने गुरुजींच्या सहवासामुळे साहित्याची बीजे रोवली गेली – मधु मंगेश कर्णिक

रत्नागिरी : लहानपणी शाळेत असताना साने गुरुजींच्या अगदी अल्पशा सहवासामुळे माझ्यात साहित्याची बीजे रोवली गेली, असे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले.

मराठीचे ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय– उदय सामंत

रत्नागिरी : परदेशातील मराठी मुलांना ऑनलाइन मराठी भाषेचे शिक्षण देण्याचा उपक्रम पुढच्या वर्षापासून सुरू केला जाईल, अशी ग्वाही उद्योग व मराठी भाषा तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

कोमसाप आणि केशवसुत स्मारक ही माझी दोन पुस्तके अमर : मधु मंगेश कर्णिक

रत्नागिरी : माझ्या पुस्तकांवर वाचकांनी भरभरून प्रेम केले. मात्र कोकण मराठी साहित्य परिषद आणि मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक ही माझी दोन पुस्तके अमर आहेत. वाचकांनी यापुढे ती सांभाळावीत, असे भावनिक आवाहन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.

टेक अ चान्स : नातेसंबंधांवरील विश्वासाचे महत्त्व अधोरेखित

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी जालन्याच्या ज्ञानज्योत शिक्षण संस्थेने टेक अ चान्स हे नाटक सादर केले. योगायोगाने व्हॅलेंटाइन डेला शाश्वत प्रेमाचे महत्त्व सांगणारे हे नाटक सादर झाले.