रत्नागिरी : यावर्षी रत्नागिरीतील श्री हनुमान मंदिरातर्फे प्रथमच विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीचे आयोजन करण्यात आले असून वारीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : यावर्षी रत्नागिरीतील श्री हनुमान मंदिरातर्फे प्रथमच विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीचे आयोजन करण्यात आले असून वारीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
राजापूर : नदीच्या पाण्याच्या पातळीची अपडेट देणारी रिअल टाइम डाटा अॅक्विझिशन सिस्टीम (आरटीडीएएस) ही अत्याधुनिक यंत्रणा पाटबंधारे विभागाने राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवरील पुलावर बसविली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे २२ नवे रुग्ण आढळले, तर नाही. आज (दि. २ जुलै) ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
रत्नागिरी : एक कोटीपेक्षा जास्त ठेवी एकाच दिवशी जमा करत येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आंतरराष्ट्रीय सहकार दिन दणक्यात साजरा केला. पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
रत्नागिरी : सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक पद्धतीत काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत. या संदर्भातील विस्तृत माहिती सेमिनारमध्ये देण्यात आली.
मुंबई : ‘लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. शासन प्रशासन गतिमान आहे, हा संदेश आपल्या कामातून देऊ या,’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (३० जून २०२२) केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या वेळी बैठकीस उपस्थित होते.