लोकनिर्णय रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मतदान आहे. त्या निमित्ताने मतदारसंघातल्या समस्या-अपेक्षा, रचना, वैशिष्ट्यं आणि राजकीय परिस्थिती अशा बाबींचा घेतलेला आढावा…

Continue reading

दासनवमी आणि गुंतवणूक

रामदास स्वामींची पुण्यतिथी म्हणजेच दासनवमी. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये गुंतवणूक कशाकशामध्ये करावी, यासंबंधी अनेक प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. त्याविषयी

Continue reading

वाढदिवस ‘श्यामची आई’चा

पूज्य साने गुरुजींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष सुरू आहे साने गुरुजींनी ९ फेब्रुवारी १९३३ रोजी ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहायला घेतले. त्या पुस्तकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘श्यामची आई’च्या जन्मस्थळी तीस वर्षांपूर्वी दिलेल्या भेटीच्या आठवणी जागविणारा साने गुरुजी कथामालेचे मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांचा लेख

Continue reading

इन्फिगोचे डॉ. श्रीधर ठाकूर यांनी उलगडला स्वतःचा जीवनप्रवास

गोळप (ता. रत्नागिरी) येथील गोळप कट्टामध्ये सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात अल्पावधीत रत्नागिरीत नावाजलेल्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.

Continue reading

‘दर्पण’च्या पहिल्या अंकात बाळशास्त्री जांभेकरांनी व्यक्त केलेले मनोगत

मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे कोकणातील पोंभुर्ले (देवगड) या गावचे. त्यांचा जन्म आणि मृत्यूही याच गावात झाला. सहा जानेवारी १८३२ रोजी त्यांनी ‘दी बॉम्बे दर्पण’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले आणि मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. म्हणून बाळशास्त्रींना मराठीतील आद्य पत्रकार मानले जाते आणि सहा जानेवारीला मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. (सहा जानेवारीला बाळशास्त्रींची जयंती नसते.) ‘दर्पण’ सुरू करताना त्यांची नेमकी भूमिका काय होती, त्याबद्दल त्यांनी पहिल्या अंकात लिहिले होते. ते त्यांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत येथे प्रसिद्ध करत आहोत.

Continue reading

1 2 3 65