सिंधू-सरस्वती संस्कृती भारतीयांनीच वसवली – ऋत्विज आपटे

रत्नागिरी : सिंधू-सरस्वती संस्कृती भारतीयांनीच वसवली, असे प्रतिपादन संशोधक आणि पुरातत्त्व अभ्यासक ऋत्विज आपटे यांनी केले.