चिपळूण : लोकमान्यांचे सर्वमान्य नेतृत्व १९१४-१९२०मध्ये भेटते. म्हणून त्यांच्याविषयीच्या ग्रंथाला ‘टिळकपर्व’ नाव दिले, असे प्रतिपादन ३६ वर्षांची संपादकीय कारकीर्द भूषविणारे ज्येष्ठ पत्रकार-लेखक अरविंद गोखले यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : लोकमान्यांचे सर्वमान्य नेतृत्व १९१४-१९२०मध्ये भेटते. म्हणून त्यांच्याविषयीच्या ग्रंथाला ‘टिळकपर्व’ नाव दिले, असे प्रतिपादन ३६ वर्षांची संपादकीय कारकीर्द भूषविणारे ज्येष्ठ पत्रकार-लेखक अरविंद गोखले यांनी केले.