१० मार्चपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात उष्मालाट उद्भवण्याची शक्यता

रत्नागिरी : कुलाबा (मुंबई) येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या हवामानविषयक पूर्वसूचनेनुसार १० मार्चपर्यंत जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान राहणार असून, तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता आहे.