रत्नागिरी : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल खात्याने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्धीसाठी दिली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल खात्याने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्धीसाठी दिली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.