कोकणातील चाकरमान्यांनी गावाकडे वळावे – सुभाष लाड

लांजा : कोकणातील चाकरमान्यांनी आता गावाकडे वळावे, असे आवाहन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी हर्दखळे (ता. लांजा) येथे केले.