चिपळूण : समाजात वेगाने घडणाऱ्या घटना-घडामोडींबाबत विविध विषयांवर लिहून लेखकांच्या लेखनाचा डोंगर होऊ द्या. कालांतराने त्या डोंगराचे उत्खनन होईल, तेव्हा आपली लेखन संस्कृती जगाला समजेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केले.