संत परंपरेचा विसर पडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास – डॉ. प्रशांत परांजपे

दापोली : संतपरंपरेचा विसर पडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रशांत परांजपे यांनी केले.