रत्नागिरी : संस्कृत दिनाचे औचित्य साधून ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रत्नागिरीत संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृतभारती संस्था विविध संस्थांच्या साहाय्याने रत्नागिरीत विविध उपक्रम आयोजित करत आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : संस्कृत दिनाचे औचित्य साधून ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रत्नागिरीत संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृतभारती संस्था विविध संस्थांच्या साहाय्याने रत्नागिरीत विविध उपक्रम आयोजित करत आहे.
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ६९ व्या कालिदास स्मृति व्याख्यानमालेचे आयोजन येत्या ८ व ९ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. व्याख्यानमालेत पुण्यातील संस्कृत विदुषी डॉ. सुचेता परांजपे महाभारतावरील व्याख्याने देणार आहेत.