राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या संस्थेने दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या प्रारंभी वाटूळ (ता. राजापूर) येथे साजरे केले. त्याला दोन महिन्यांचा काळ लोटला असला, तरी त्याच्या स्मृती अजूनही कार्यकर्त्यांच्या मनात जाग्या आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या संस्थेने दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या प्रारंभी वाटूळ (ता. राजापूर) येथे साजरे केले. त्याला दोन महिन्यांचा काळ लोटला असला, तरी त्याच्या स्मृती अजूनही कार्यकर्त्यांच्या मनात जाग्या आहेत.