रत्नागिरी : सुख-दुःख याचा विचार न करता अनुभवाने समृद्ध व्हायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन इन्फिगो आय केअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : सुख-दुःख याचा विचार न करता अनुभवाने समृद्ध व्हायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन इन्फिगो आय केअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांसह गुणवत्ता पारितोषिक प्रदान सोहळा येत्या रविवारी (दि. २४ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे.