सामाजिक संमेलनातून विचारांची देवाणघेवाण – रवींद्र मालुसरे

डोंबिवली : सध्याच्या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या युगात कुटुंबाला वेळ देणे अवघड होत आहे. अशा स्थितीत विचारांची देवाणघेवाण होणाऱ्या सामाजिक संमेलनांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केले.