दीपक नागवेकर यांच्या ‘मोरपंखी’ पुस्तकाचे झाले किल्ले रायगडावर प्रकाशन

रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ‘नाचणे क्र. एक’चे उपक्रमशील पदवीधर शिक्षक आणि प्रसिद्ध लेखक दीपक नागवेकर यांच्या ‘मोरपंखी’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन आज, १३ जुलै २०२५ रोजी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर झाले.

अठ्ठ्याण्णवाव्या साहित्य संमेलनात राजापूर लांजा तालुका नागरिक संघ सहभागी

नवी दिल्ली : येथे भरलेल्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजापूर लांजा तालुका नागरिक संघ सहभागी झाला आहे.

अभिनेता सचिन काळे यांना राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचा कलाश्री पुरस्कार

रत्नागिरी : जे वापरात नाही ते गंजते. याप्रमाणे जे शब्द वापरले जात नाहीत ते कालौघात मागे पडतात आणि शब्दसंपदेतला तारा निखळत जातो. भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवला पाहिजे. शब्दांचा वारसा आपल्याला घरातून मिळतो, पण आज अंगाई गाणाऱ्या आयाच आपल्याकडे नाहीत, अशी खंत ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केली.