पाच सप्टेंबरला रत्नागिरीत ‘नैसर्गिक शेती’ विषयावर कार्यशाळा

नैसर्गिक शेतीमधून विषमुक्त आधुनिक भारताची निर्मिती या विषयावरील शेती कार्यशाळा पाच सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील नाचणे येथे आयोजित करण्यात आली आहे.