गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : अलीकडच्या काळात राजकारण हा शो बिझिनेस झाला आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो यांनी प्रगतिशील साहित्य संमेलनात केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : अलीकडच्या काळात राजकारण हा शो बिझिनेस झाला आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो यांनी प्रगतिशील साहित्य संमेलनात केले.