नैसर्गिक शेतीमधून विषमुक्त आधुनिक भारताची निर्मिती या विषयावरील शेती कार्यशाळा पाच सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील नाचणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
नैसर्गिक शेतीमधून विषमुक्त आधुनिक भारताची निर्मिती या विषयावरील शेती कार्यशाळा पाच सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील नाचणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
आपल्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यात ज्या सेवाभावाने कार्य केले, तो सेवाभाव स्वतःच्या वयाच्या नव्वदीतही जपण्याचे कार्य साईनगर-कुवारबाव (ता. जि. रत्नागिरी) येथील शांताराम सीताराम देशपांडे करत आहेत. आपले वडील कै. सीताराम नारायण देशपांडे (भाऊसाहेब) यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त श्री. शांताराम देशपांडे यांनी आपल्या घरी मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू केले आहे.