रत्नागिरी-रायगड जोडणारा आंबेत पूल वाहतुकीला वर्षभरानंतर खुला

महाड : रत्नागिरी या जिल्ह्यांना जवळच्या मार्गाने जोडणारा आंबेत पूल वाहतुकीला वर्षभरानंतर खुला झाला आहे. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी त्याचे आज उद्घाटन केले.