पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरीतील ३११ गावे प्रस्तावित

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरीतील ३११ गावे प्रस्तावित

पश्चिम घाट क्षेत्रातलं पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित
करण्याबाबतची मसुदा अधिसूचना केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणबदल
मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.